आंबा पिकामध्ये नियमित व लवकर मोहोर येण्यासाठी काय कराल

mango 1

आंब्या मध्ये नियमित व लवकर मोहोर येण्यासाठी पॅक्लोब्युट्राझोल (कल्टार) चा वापर  आंबा हे बहुवार्षिक फळपीक असून लागवडीनंतर चाळीस किंवा त्याहून अधिक वर्षापर्यंत उत्पादन देते महाराष्ट्रातील लागवडी खाली प्रमुख आंबा जातींमध्ये वर्ष-आड फळधारणा आढळते. हापूस ,केसर ,लंगडा व पायरी या जातीमध्ये वर्षाआड फळधारणा हा अनुवंशिक गुणधर्म असून त्याच प्रमुख मागणी असलेल्या आंब्याच्या जाती आहेत. आंब्यामध्ये मोहोर … Read more

बांबूचे पिक हे हिरवं सोनच असून लागवडीचे महत्व जानुन घ्या

बांबू हा एक गवताचा प्रकार असून सर्वात जलद गतीने वाढण्यासाठी प्रसिद्ध आहे. बांबूच्या 130 पेक्षा जास्त जाती असून त्यापैकी कळक, काटेरी,मानगा, चिवा, चिवारी, मोठा बांबू ,पिवळा बांबू इ कोकणात आढळून येतात.बांबू पिक लागवड मध्ये पर्यावरण,आर्थिक उन्नती,व रोजगाराच्या भरपूर संधी तयार होत आहेत.  ओलितावर बांबूची लागवड करून 70-75 मे टन उत्पादन मिळते .विदर्भात प्रामुख्याने कंटग,माणवेल,व पिवळा … Read more

भात पिकावरील रोग व त्यांचे नियंत्रण

साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पीक फुटवे येण्याच्या उत्तर अवस्थेत आणि पोटरी अवस्थेत असताना पिकावर बुरशीजन्य पर्ण करपा, खोड करपा, जिवाणूजन्य करपा आणि काही भागात पर्णकोष करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. त्यानंतर पुढील टप्प्यात फुलोरा अवस्थेत वातावरण सतत ढगाळ राहिल्यास तसेच नियमित मध्यम ते तुरळक पाऊस सतत राहिल्यास पिकांवर पर्णकोष कुजवा, आभासमय काजळी आणि लोंबीतील दाणे काळे पडणे … Read more

उत्पन्न वाढीसाठी करा नियंत्रित पद्धतीने भात लागवड

आपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. याशिवाय हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे … Read more

फक्त १ रु. पीक विमा योजना

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची गोष्ट – ती म्हणजे शेतकऱ्यांना आता फक्त १ रुपया मध्ये मिळणार पीक विमा  नक्की काय आहे १ रुपया मध्ये मिळणारी पीक विमा योजना आणि त्यासाठी काय कागदपत्रे लागणार आहे कोण कोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ घेण्यात येईल , सर्वात महत्वाचं म्हणजे या विम्याचा हफ्ता कधी व कोठे आणि कधीपासून भरता येईल इत्यादी … Read more

भात लागवड करताना काय काळजी घ्याल

आपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी-बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो. … Read more

उत्पादन खर्च कमी करण्याच्या सर्वसाधारण उपाययोजना

१ ) बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांवरील खर्च कमी करण्यासाठी उपाय योजना  अ ) बियाणे संकरित वाण वगळता सुधारित वाणांचे प्रमाणित बियाणे दरवर्षी नव्याने खरेदी न करता ३ वर्षापर्यंत वापरावे. ग्रामस्तरावर शेतकरी गटांच्या / उत्पादक कंपन्यांच्या मार्फत बीज उत्पादन कार्यक्रम राबवावा.  बियाण्यांची बचत होईल अशा लागवड पद्धतीचा अवलंब करावा.  उदा. भाता साठी ‘श्री’ व ‘सुगना’ … Read more

भेंडवळच्या घट मांडणीमधील अंदाज,पुन्हा अवकाळी आणि अतिवृष्टी ?

“भेंडवळची घट मांडणी“ संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील भेंडवळची “घटमांडणी” चे भाकीत आज जाहीर करण्यात आले आहे तब्बल 350 वर्षाची या घट मांडणीला परंपरा आहे. वाघ महाराजांच्या वंशजाकडून ही घट मांडली केली जाते. त्यात राज्य, देश आणि जगातील वर्षभरातील परिस्थितीवर भाष्य केलं जातं. तसेच राज्यातील पीकपाणी, पाऊस यावरही या घट मांडणीत भाकीत वर्तवलं … Read more

वादळी पावसाचे संकट कायम!

राज्यात मार्च महिन्यां नंतर आता एप्रिल महिन्यातही अवकळी पावसाने हैराण केले आहे ,  कमाल तापमानाचा पारा  वाढत असल्याने उन्हाचा चटका तापदायक होत आहे. वादळी पावसासह गारपीट दणका कायम आहे.  उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) दिला … Read more

कुसुम सौर पंप योजना

“कुसुम सोलर पंप योजना” महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषी पंप विज जोडण्याची सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम-ब योजना 90 ते 95 टक्के अनुदानाची………. पर्यावरण पूरक हरित क्रांतीची! कुसुम सोलर पंप योजना याचा मुख्य उद्देश म्हणजेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर उर्जेवर चालणाऱ्या मोटारीचा फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतीतील पिकासाठी पाणी देता यावे. केंद्र सरकार व … Read more

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!