शेतकरी बांधवांसाठी खुशखबर महाडीबीटी च्या अनुदानात वाढ

krushi yantrikikaran

महाडीबीटी च्या “कृषि यांत्रिकीकरण उप अभियान ( S H A M )” अंतर्गत अनुदानात वाढ.  शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बाब समोर आलेली आहे. “MahaDBT Farmer Portal” च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवाना विविध योजनांचा लाभ मिळवून देत आहे. MahaDBT Farmer Portal हे महाराष्ट्र शासनाचे एक अत्यंत महत्वाचे पोर्टल असनू,  शेतकऱ्यांना योजनांच्या माध्यमातनू थेट … Read more

कृषि पायाभूत सुविधा निधी योजने विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या.

krushi payabhut

कृषी पायाभूत सुविधा निधी योजना केंद्र सरकार पुरस्कृत- आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजना सुरू केलेली आहे  कृषी पायाभूत सुविधा निधी बाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहे या योजने मध्ये काढणी पश्चात  व्यवस्थापन सुविधा आणि सामूहिक शेती सुविधा निर्माण करणेस प्रोत्साहन देऊन कृषी पायाभूत सुविधा उभारणे हे अपेक्षित आहे यामध्ये मध्यम … Read more

आंबा पिकामध्ये नियमित व लवकर मोहोर येण्यासाठी काय कराल

mango 1

आंब्या मध्ये नियमित व लवकर मोहोर येण्यासाठी पॅक्लोब्युट्राझोल (कल्टार) चा वापर  आंबा हे बहुवार्षिक फळपीक असून लागवडीनंतर चाळीस किंवा त्याहून अधिक वर्षापर्यंत उत्पादन देते महाराष्ट्रातील लागवडी खाली प्रमुख आंबा जातींमध्ये वर्ष-आड फळधारणा आढळते. हापूस ,केसर ,लंगडा व पायरी या जातीमध्ये वर्षाआड फळधारणा हा अनुवंशिक गुणधर्म असून त्याच प्रमुख मागणी असलेल्या आंब्याच्या जाती आहेत. आंब्यामध्ये मोहोर … Read more

बांबूचे पिक हे हिरवं सोनच असून लागवडीचे महत्व जानुन घ्या

बांबू हा एक गवताचा प्रकार असून सर्वात जलद गतीने वाढण्यासाठी प्रसिद्ध आहे. बांबूच्या 130 पेक्षा जास्त जाती असून त्यापैकी कळक, काटेरी,मानगा, चिवा, चिवारी, मोठा बांबू ,पिवळा बांबू इ कोकणात आढळून येतात.बांबू पिक लागवड मध्ये पर्यावरण,आर्थिक उन्नती,व रोजगाराच्या भरपूर संधी तयार होत आहेत.  ओलितावर बांबूची लागवड करून 70-75 मे टन उत्पादन मिळते .विदर्भात प्रामुख्याने कंटग,माणवेल,व पिवळा … Read more

शेतकरी बांधवांसाठी खुशखबर, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळणार.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या  पहिल्या हप्त्याला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली असून दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी 1 हजार 712  कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे. – नमो शेतकरी महा सन्मान निधी ही … Read more

भात पिकावरील रोग व त्यांचे नियंत्रण

साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पीक फुटवे येण्याच्या उत्तर अवस्थेत आणि पोटरी अवस्थेत असताना पिकावर बुरशीजन्य पर्ण करपा, खोड करपा, जिवाणूजन्य करपा आणि काही भागात पर्णकोष करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. त्यानंतर पुढील टप्प्यात फुलोरा अवस्थेत वातावरण सतत ढगाळ राहिल्यास तसेच नियमित मध्यम ते तुरळक पाऊस सतत राहिल्यास पिकांवर पर्णकोष कुजवा, आभासमय काजळी आणि लोंबीतील दाणे काळे पडणे … Read more

सोयाबीन पिकातील किडीं कश्या ओळखाल ?

सोयाबीन हे राज्याचे महत्त्वाचे पीक. प्रतिकूल हवामानामुळे अलीकडील वर्षांत या पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी सोयाबीन पिकाचे किडींपासून प्रभावी संरक्षण करणे गरजेचे झाले आहे. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे 5 दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत. कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पिक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात … Read more

उत्पन्न वाढीसाठी करा नियंत्रित पद्धतीने भात लागवड

आपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. याशिवाय हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे … Read more

फक्त १ रु. पीक विमा योजना

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची गोष्ट – ती म्हणजे शेतकऱ्यांना आता फक्त १ रुपया मध्ये मिळणार पीक विमा  नक्की काय आहे १ रुपया मध्ये मिळणारी पीक विमा योजना आणि त्यासाठी काय कागदपत्रे लागणार आहे कोण कोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ घेण्यात येईल , सर्वात महत्वाचं म्हणजे या विम्याचा हफ्ता कधी व कोठे आणि कधीपासून भरता येईल इत्यादी … Read more

भात लागवड करताना काय काळजी घ्याल

आपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी-बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो. … Read more

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!